श्रीक्षेत्र तुळजापूर प्रमाणे आईतुळजा भवानीचया मंचकीनीद्रा समाप्त झाल्यानंतर अश्विन शुक्ल प्रतिपदेला देवीची विधीवत स्थापना श्रीक्षेत्र टिटवाळा येथील गरुडेगूरुजी यांच्या कडेही करण्या त आली। नवरात्री कुमारी पूजन ईत्यादी विधी केले जातात तेनंतर नवमीला देवीचे उत्थापन करुन नवरात्रीचे सांगता होते। भाविकांनी दर्शन घेण्यासाठी अनेक भाविक येत असतात। भावीकांन१२ते५यावेळत दर्शनाचा लाभ घ्यावा कारण इतर कालावधीत देवीचे पूजन विधी असलेले गूरुजी सांगतात